Mitali Raj on World Cup 2023: भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने सांगितले की, भारतीय पुरुष संघाला यंदाच्या विश्वचषकात घरच्या मैदानावर ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वर्ल्ड कप होणार आहे. याआधी भारताने १९८३ आणि २०११ मध्ये दोनदा विश्वचषक जिंकला आहे. मिताली म्हणाली की, “एक क्रिकेट फॅन म्हणून मला भारतीय संघाने अंतिम फेरीत खेळावे असे वाटते.”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा