वनडे विश्वचषक २०२३ होऊन बराच काळ लोटला असला तरी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा झालेला पराभव सर्वांच्या मनात कायम आहे. याच मुद्द्यावर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड फायनलमध्ये त्यांची रणनिती यशस्वीपणे पार पाडण्यात अपयशी ठरले, असे कैफ म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा