विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. २२ नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगेल. या सामन्यासाठी भारतीय संघ सध्या कसून सराव करतो आहे. गेल्या काही मालिकांमध्ये भारतीय संघाचे गोलंदाज उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. मात्र भारताचा हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना असल्यामुळे गुलाबी चेंडूवर भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने आपला सहकारी मोहम्मद शमीचं कौतुक केलं असून तो कोणत्याही खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक ठरु शकतो असं म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा