Mohammed Shami Controversial Statement on India Matches at Dubai: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे होते, तर हायब्रिड मॉडेलअंतर्गत भारताचे सामना दुबईत होते. भारताचे सर्व सामने दुबईत खेळवले गेले आणि आता भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचल्याने अंतिम सामनाही पाकिस्तानऐवजी दुबईत होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होत असल्याने संघाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. यादरम्यान संघाचे कोच गौतम गंभीरने दुबईत सामने खेळण्याबाबत अभ्यासपूर्ण वक्तव्य देत सर्वांची बोलती बंद केली होती, पण आता शमीच्या वक्तव्याने पुन्हा सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा