वन-डे विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना, भारतीय संघाची निवड हा अजुनही कळीचा मुद्दा ठरला आहे. संघात पर्यायी गोलंदाज, पर्यायी सलामीवीर म्हणून कोणाला जागा मिळणार याबाबत अजुनही संभ्रम आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय गोलंदाज अतिशय चांगल्या फॉर्मात आहेत. मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह हे गोलंदाज सध्या विरोधी फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराने मात्र आगामी विश्वचषकासाठी मोहम्मद शमी हा भारतीय संघाचा हुकुमाचा एक्का ठरेलं असं मत व्यक्त केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा