Concussion Controversy in IND vs ENG 4th T20I : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामना पुण्यात पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा १५ धावांनी पराभव करत मालिकेत ३-१ ने अभेद्य आघाडी घेतली. कनक्शन सब्स्टिट्यूट म्हणून मैदानात उतरलेल्या हर्षित राणाने सामन्याला कलाटणी दिली. त्याने इंग्लंडच्या तोंडातील विजय हिसकावून घेत भारताच्या पारड्यात टाकला, ज्यामुळे भारताने सामन्यात बाजी मारली. त्याने तीन विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यामुळे आता यावरुन वाद सुरु आहे. यावर बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केलने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा