आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्लेऑफच्या चौथ्या स्थानासाठी चांगलीच रंगत झाली. पंजाब आणि राजस्थान बाहेर गेल्यानंतर मुंबई आणि कोलकातामध्ये चढाओढ सुरु होती. मुंबईने प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र पदरी निराशा आली. इशान किशन आणि सुर्यकुमार यादव यांचे प्रयत्न अपुरे पडले. हैदराबाद पराभूत झाली मात्र मुंबईला धावगती वाढवण्यात अपयश आलं. हैदराबादच्या सलामीवीरांनी पहिल्या गड्यासाठी ६४ धावा करताच मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या समीकरणामुळे कोलकाताची प्लेऑफमध्ये वर्णी लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा