Team India Returns from Dubai: गेल्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियानं सर्व संघांना नमवत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं. या विश्वविजयानंतर मायदेशी परतलेल्या टीम इंडियाचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. शिवाय मरीन ड्राईव्हवर विजयी मिरवणूक आणि वानखेडे स्टेडियमवर जंगी सत्कार सोहळादेखील आयोजित करण्यात आला होता. यंदा मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीवर तब्बल १२ वर्षांनंतर भारताचं नाव कोरलं गेल्यानंतरदेखील भारतीय संघातले सर्व खेळाडू वेगवेगळ्या मार्गांनी भारतात परतत आहेत. त्यांच्यासाठी ना स्वागत समारंभ केले जात आहेत ना त्यांची मिरवणूक काढली जात आहे. पण असं का घडतंय?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा