गेल्या दोन-तीन महिन्यात करोनाच्या तडाख्यामुळे सर्वत्र लॉकडाउन आहे. परिणामी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे चित्र आहे. सर्व क्षेत्रातील सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. बॉलिवूड स्टार आणि क्रिकेटपटू हे यात आघाडीवर आहेत. पण तरीदेखील वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेची चर्चा रंगू लागली आहे. नुकताच अभिनेता सुनील शेट्टी याने टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा १४ खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. त्यानंतर आता समालोचक आकाश चोप्रा याने टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा १४ खेळाडूंचा संघ घोषित केला आहे. विशेष म्हणजे या संघात भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी या दोघांना संधी देण्यात आलेली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा