कसोटी क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे खेळपट्टीआवर टिकून खेळणे आवश्यक असते, त्याप्रमाणे वन-डे आणि टी२० क्रिकेटमध्ये अधिकाधिक धावा करणे आवश्यक असते. त्यामुळे निर्धारित षटकांच्या सामन्यात चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून धावा जमवण्याकडे फलंदाजांकडे कल असतो. अशीच तुफानी खेळी श्रीलंकेच्या तिसरा परेराने खेळली. त्याने केवळ ७४ चेंडूंमध्ये १४० धावा फटकावल्या. या खेळीत त्याने तब्बल १३ षटकार लगावले आणि दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याचा विक्रम मोडीत काढला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा