महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने आजच्याच दिवशी ११ वर्षांपूर्वी इतिहास रचला होता. २ एप्रिल २०११ रोजी मुंबईत खेळल्या गेलेल्या विश्वचषक फायनलमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव केला होता. भारत दुसऱ्यांदा क्रिकेटचा विश्वविजेता झाला. या विजेतेपदाच्या सामन्यात गौतम गंभीर आणि एमएस धोनीची विशेष भूमिका होती. अंतिम सामन्यात गंभीरने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. यापूर्वी १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तत्कालीन अजिंक्य वेस्ट इंडिजचा पराभव करून विश्वचषक जिंकला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा