१८ जून २०१७ ही तारीख कोणताही भारतीय क्रिकेटप्रेमी विसरु शकणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या महत्वाच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात धडक मारुन भारताचा संघ पाकिस्तानकडून पराभूत झाला होता. संपूर्ण स्पर्धेदरम्यान चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानसमोर अक्षरशः नांगी टाकली होती. याचदरम्यान कर्णधार विराट कोहली आणि तत्कालीन प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वादाच्या पार्श्वभुमीवर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर भारतीय संघावर टिकेची झोड उठवली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा