मुंबईचं वानखेडे मैदान….अखेरच्या टी-२० सामन्यासाठी प्रेक्षकांची गर्दी…वातावरणात किंचीत गारवा अशा परिस्थितीत भारताचं आघाडीचं त्रिकुट मैदानात अक्षरशः चौकार-षटकारांची आतषबाजी करत. खेळपट्टीवर अशा पद्धतीने जम बसवला जातो की अखेरच्या फळीतल्या शमीला संधी मिळाली असती तर त्याने चौकार-षटकार हाणले. पण सगळं काही सुरळीत आणि मनासारखं होत असतानाही माती खाणारा कोणीतरी हवा असतो, नाही का?? बरोब्बर ओळखलत….अखेरच्या सामन्यातही ऋषभ पंतने ही कामगिरी इमाने इतबारे पार पाडली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा