भारत-पाकिस्तान लढत म्हणजे फक्त भारत व पाकिस्तानच नव्हे, तर जगभरातल्या क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच ठरते. याच पर्वणीसाठी सध्या विश्वचषकाच्या गुणतालिकेकडे अवघ्या जगातल्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. वर्ल्डकपमध्ये रोजच्या रोज होणाऱ्या सामन्यांमधून गुणतालिकेत वारंवार बदल होताना दिसत आहेत. आता वर्ल्डकप लीग फेरीचा हा शेवटचा टप्पा असून प्रत्येक संघाचे एक किंवा दोनच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे सेमी फायनलचं चित्र जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. मात्र, आता खरी चुरस आहे सेमीफायनलमध्ये जाणाऱ्या चौथ्या स्थानासाठी!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा