पाकिस्तानचा स्टार कर्णधार बाबर आझम आणि श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगा हे सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात त्यांच्या सनसनाटी कामगिरीनंतर जगातील अव्वल टी-२० फलंदाज आणि गोलंदाज बनले आहेत. वर्ल्डकपमध्ये बाबर आझम फलंदाज आणि कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी करत आहे. सलग चार सामने जिंकल्यानंतर, पाकिस्तान टी-२० वर्ल्ड २०२१ च्या उपांत्य फेरीत पोहोचणारा संघ बनला आहे. बाबरने इंग्लंडच्या डेव्हिड मलानला मागे टाकत टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा