आयपीएलचा पहिला हंगाम २००८ मध्ये भारतात आयोजित करण्यात आला होता. जगातील पहिली क्रिकेट लीग असण्यासोबतच, आयपीएल ही सर्वात मोठी लीग देखील आहे. आयपीएलनंतर जगभरात अनेक टी२० लीगचे आयोजन करण्यात आले. आता परिस्थिती अशी आहे की या लीगमुळे खेळाडू आपल्या देशासाठी खेळू शकत नाहीत. या विषयावर बोलताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने जगभरात सुरू असलेल्या अनेक लीगची चिंता वाढवली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा