१४ वेळा विजेत्या इंडोनेशियाचा ३-० असा धुव्वा उडवत थॉमस कप जिंकणाऱ्या भारतीय बॅडिमटपटूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ७३ वर्षांच्या स्पर्धेच्या इतिहासातील हे भारताचे पहिलेच विजेतेपद होते. आज सकाळी दिल्लीमध्ये थॉमस कप विजेते तसंच टीममधील इतर सहकारी यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली, यावेळी मोदी यांनी विजेत्या टीमचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी उबेर कपमधील महिला सदस्यांनीही मोदी यांची भेट घेतली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा