Prime Minister Narendra Modi congratulates Indian athletes: चीनमधील हाँगझोऊ येथे सुरू असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. भारताने बुधवारी पदकतालिकेत मागील सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकले. २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ७० पदके जिंकली होती, परंतु यावेळी भारताने आतापर्यंत ७० हून अधिक पदके जिंकली आहेत. बुधवारी तिरंदाजीत भारताने सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला. कारण भारताने पहिल्यांदाच एका हंगामात ७० हून अधिक पदकावर नाव कोरले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय खेळाडूंचे कौतुक केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा