विराट कोहलीच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीमध्ये पराभवाचं पाणी पाजत ऐतिहासीक विजयाची नोंद केली आहे. 1947 सालापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात झाल्यापासून भारताचा ऑस्ट्रेलियाच्या भूमितला हा पहिला कसोटी मालिका विजय ठरला आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने बाजी मारली आहे. चारही सामन्यांमध्ये आपल्या फलंदाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या नाकीनऊ आणणाऱ्या चेतेश्वर पुजाराला सामनावीर आणि मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू इयन चॅपल यांनीही चेतेश्वर पुजाराच्या खेळीचं कौतुक केलं आहे. पुजाराने एकट्याच्या जिवावर कांगारुंना गुडघे टेकवण्यास भाग पाडल्याचं चॅपल यांनी म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा