जम्मू कश्मीरमधील पुलवामामध्ये ‘जैश ए मोहम्मद’च्या दहशतवाद्यांनी CRPF जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय लष्कराची मोठी हानी झाली आणि अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशात संताप व्यक्त होत आहे. तशातच भारताने ICC World Cup २०१९ मध्येही पाकिस्तानशी नियोजित असलेला सामना खेळू नये, असे मत क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे (CCI) सचिव सुरेश बाफना यांनी व्यक्त केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा