नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनने चुकांमधून धडा घेणे आवश्यक आहे. त्याच-त्याच चुका करत राहिल्यास सॅमसनच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची भीती असल्याचे मत भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने व्यक्त केले. तसेच ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेही आपल्या खेळण्याच्या शैलीत बदल करण्याबाबत विचार केला पाहिजे, असेही अश्विन म्हणाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा