आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांनी स्थान मिळवलं. मात्र चौथ्या स्थानावर कोण याबाबत अजूनही तळ्यात मळ्यात होतं. या शर्यतीतून पंजाब आणि राजस्थान बाहेर गेलं आहे. तर मुंबईच्या आशा आता विजय आणि धावगतीवर अवलंबून आहेत. मुंबईने मोठ्या फरकाने विजय मिळवल्यास प्लेऑफमध्ये स्थान मिळेल. मात्र गणित जवळपास कठीण आहे. त्यामुळे विजय मिळवूनही मुंबईला प्लेऑफ स्थान मिळवणं सोपं नाही, असंच दिसत आहे. कोलकाताने राजस्थानला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने दोन गुणांसह धावगतीत वाढ झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा