आपल्या गौरवशाली कारकिर्दीच्या अंतिम कसोटी मालिकेच्या तयारीसाठी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रणजी स्पर्धेची कास धरली आहे, पण आतापर्यंत अबोल राहणाऱ्या सचिनने या वेळी एक धाडसी विधान केले आहे. रणजी क्रिकेट महत्त्वाचे आहे, परंतु त्याद्वारे भारतीय संघात स्थान मिळू शकेल, याची शाश्वती देता येत नाही, असे वक्तव्य सचिनने केले आहे.
‘‘रणजी करंडक स्पर्धेतील चांगल्या कामगिरीची निवड समिती तुमची दखल घेऊ शकते, पण तुमची या कामगिरीच्या बळाच्या जोरावर भारतीय संघात निवड होईल, याची शाश्वती नाही. कारण राष्ट्रीय स्तरावर भरपूर स्पर्धा आहे. जर निवड समिती आणि कर्णधाराच्या पसंतीला तुम्ही उतरलात तरच तुमची वर्णी संघात लागू शकते,’’ असे सचिन म्हणाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा