तब्बल ४१ वेळा रणजी करंडकावर आपलं नाव कोरलेल्या आणि स्थानिक क्रिकेटमध्ये खडूसआर्मी असं बिरुद मिरवणाऱ्या, मुंबईच्या संघाने यंदाच्या रणजी हंगामात पहिला विजय मिळवलेला आहे. मुंबईचे पहिले दोन सामने अनिर्णित राहिल्यामुळे या सामन्यात मुंबईला विजय मिळवणं आवश्यक होतं. या प्रमाणे खेळ करत मुंबईने ओडिशावर १२० धावांनी मात करत या हंगामातला आपला पहिला विजय संपादन केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा