भारतीय वन-डे संघाचं तिकीट मिळालेले श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेत मुंबई विरुद्ध रेल्वे सामन्यात, दोन्ही खेळाडूंनी विश्रांती घेणं पसंत केलं, नेमक्या याच सामन्यात मुंबईला घरच्या मैदानावर मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यातच विश्रांती घेण्यासाठी शिवम आणि श्रेयसने सांगितलेलं कारण आणि बीसीसीआयची बाजू यांच्यात विसंगीत आढळल्यामुळे MCA ची कार्यकारणी दोघांवर नाराज असल्याचं समजतंय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही खेळाडूंना आगामी काही सामन्यांसाठी संघाबाहेर ठेवलं जाऊ शकतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा