पुणे : सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (१२६ चेंडूंत नाबाद ११८) देशांतर्गत क्रिकेटमधील आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवताना रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील तमिळनाडूविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. त्यामुळे ब-गटातील या सामन्यात महाराष्ट्राची पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात ६ बाद ३५० अशी धावसंख्या होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा