रणजी चषक स्पर्धेत फलंदाजांची जादू कायम आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सामन्यात कर्नाटकचा फलंदाज मयंक अग्रवालने त्रिशतकी खेळी करत भारतीय क्रिकेटच्या मैदानात एक नवा इतिहास रचला. तो भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ५० वे त्रिशतक करणारा फलंदाज ठरला. आपल्या ३२ व्या प्रथम श्रेणी सामन्यात मयंकने ३०४ धावांची दमदार खेळी करत कारकिर्दीतील पहिले त्रिशतक झळकावले. सध्या सुरु असणाऱ्या रणजी चषकातील हे तिसरे त्रिशतक आहे. भारतीय प्रथम श्रेणीच्या मैदानातील हे ५० वे त्रिशतक असून यातील निम्म्याहून अधिक त्रिशतके मागील दहा वर्षांत नोंदवली गेली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा