भारताचे माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आपल्या रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. आताही त्यांनी टी ट्वेंटी क्रिकेटबद्दल आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. शास्त्री यांच्या मते, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक मोठी स्पर्धा बनली आहे. आयपीएलने अफाट लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे द्विपक्षीय टी ट्वेंटी क्रिकेटला फारसे महत्त्व राहिलेले नाही. दिवसेंदिवस ते आणखी कमी होत जाईल. अशा परिस्थितीतमध्ये टी ट्वेंटी क्रिकेटचे फक्त विश्वचषक खेळवले पाहिजेत. कारण टी ट्वेंटी क्रिकेटच्या द्विपक्षीय मालिका कोणालाच आठवत नाही. शिवाय वर्षभरात आयपीएलसारखी आणखी एखादी स्पर्धा खेळवली गेली पाहिजे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा