भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या इंग्लंड दौर्यावर आहे. कोहली आधुनिक क्रिकेटमधील चार सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. विराटसाठी २०१४ मध्ये इंग्लंडचा दौरा खराब ठराला होता. स्विंग गोलंदाजी समोर विराट टिकत नसे. २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात कोहलीने १० डावात १३.४ च्या सरासरीने केवळ १३४ धावा केल्या होत्या. चार वर्षांनंतर, तो यशस्वी फलंदाज म्हणून परतला आणि २०१८ च्या द्विपक्षीय मालिकेत त्याने १० डावात ५९.३ च्या सरासरीने ५९३ धावा केल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा