Ravi Shastri’s Reaction to KL Rahul: आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यासाठी आता २ आठवडे बाकी आहेत. ३० ऑगस्ट रोजी पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. माजी क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाची घाई करू नये, अन्यथा जसप्रीत बुमराहच्या बाबतीत जे घडले तेच घडेल, असे मत व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा