Pant & Ponting remark on Kuldeep Yadav: २०२३ वर्षातील भारतासाठी सर्वात मोठी सकारात्मक बाब म्हणजे कुलदीप यादवचे संघातील पुनरागमन. कुलदीपने टीम इंडियात पुनरागमन केल्यापासून गेल्या १२ महिन्यांत, २५ सामन्यांमध्ये ४८ विकेट्स घेतल्या आहेत. त्यापैकी ८ विकेट्स बांगलादेशविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात घेतल्या होत्या. तसेच १८ एकदिवसीय सामन्यांमध्ये २०च्या सरासरीने आणि ४.८२च्या इकॉनॉमी रेटने एकूण ३२ विकेट्स घेतल्या आहेत. मागच्या ६ टी२० सामन्यांमध्ये त्याने ५.८५च्या इकॉनॉमी रेटने ८ विकेट्स घेतल्या होत्या. थोडक्यात, कुलदीप यादव हा गेल्या १२ महिन्यांत भारताचा सर्वात प्रभावी फिरकी गोलंदाज ठरला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा