Rishabh Pant 1st Indian Wicketkeeper to complete 100 dismissals in WTC : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ येथील पहिल्या कसोटीत सामन्यात ऋषभ पंतने आपल्या दमदार क्षेत्ररक्षणाने अनोखे शतक झळकावले आहे. यासह पंतने अशी कामगिरी केली आहे, जी आजपर्यंत कोणत्याही भारतीयाला करता आलेली नाही. तो गेल्या काही काळापासून टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत आहे. त्याची गणना सर्वोत्तम भारतीय यष्टीरक्षकांमध्ये का केली जाते? हे मैदानावरील त्याची चपळता पाहून समजते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा