विडिंजविरूद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. पंत आणि कोहलीच्या दमदार फलंदाचीच्या जोरावर अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत निर्भेळ यश मिळवलं आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेल्या पंतने अखेरच्या सामन्यात दमदार पुनरागमन करत, नाबाद ६५ धावांची खेळी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा