नुकताच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा १५वा हंगाम पार पडला. २९ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांदरम्यान रंगलेल्या सामन्याने या हंगामाचा शेवट झाला. अंतिम स्पर्धेत राजस्थान रॉयल्सला गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. असे असले तरी राजस्थानच्या अनेक खेळाडूंनी संपूर्ण हंगामात चांगला खेळ करत क्रिकेट रसिकांच्या मनावर आपली छाप सोडली. यामध्ये रियान परागचा समावेश होतो. २० वर्षीय रियान परागने क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी केली. त्याने संपूर्ण हंगामात सर्वात जास्त (१७) झेल घेतले. आपल्या या कामगिरीशिवाय तो हर्षल पटेलशी झालेल्या वादामुळेही चर्चेत राहिला. या प्रकरणाबाबत रियान परागने पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा