आज बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी टी-२० क्रमवारीत भारताचा केएल राहुल फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर घसरला आहे. विराट कोहली पूर्वीप्रमाणेच आठव्या स्थानावर कायम आहे. टी-२० विश्वचषकात भारताच्या शेवटच्या तीन सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या राहुलचे ७२७ गुण आहेत आणि तो एका स्थानाने खाली घसरला आहे. भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त झालेल्या राहुलने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध अनुक्रमे ६९, ५० आणि नाबाद ५४ धावा केल्या. भारत या स्पर्धेच्या सुपर-१२ टप्प्यातूनच बाद झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा