विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यात सर्वोत्तम कामगिरी केली. टी-२० पाठोपाठ वन-डे आणि कसोटी मालिकेतही भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मात्र कसोटी मालिकेत सलामीवीर लोकेश राहुलचं अपयश हा चर्चेचा विषय ठरला. सौरव गांगुलीसह अनेक माजी खेळाडूंनी लोकेश राहुलच्या खेळीवर टीका करत, रोहित शर्माला कसोटी संघात सलामीला संधी देण्याची मागणी केली आहे. मात्र भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी रोहितला कसोटी संघात सलामीला पाठवण्याचा निर्णय घाईचा ठरु शकेल असं मत व्यक्त केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा