IND vs AUS Rohit Sharma: सिडनीमध्ये खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने स्वत: विश्रांती घेण्याचा मोठा निर्णय घेतला. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करत आहे. बुमराहने नाणेफेकीच्या वेळी सांगितले होते की, रोहितने विश्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांचं वेगळंच म्हणणं आहे. रोहितने शेवटचा कसोटी सामना खेळला आहे आणि आता भारताने त्याच्यापासून पुढे जावे, असे त्यांचे मत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा