Rohit Sharma Names 3 Pillars of Team India: भारतीय क्रिकेट संघाने २९ जून २०२४ रोजी टी-२० विश्वचषक जिंकला. या ऐतिहासिक विजयात कर्णधार रोहित शर्माची भूमिका महत्त्वाची होती. रोहित शर्माने संपूर्ण विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. तर संपूर्ण संघानेही वेळोवेळी योगदान देत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. रोहित शर्माने आता भारताच्या विश्वचषक विजयाचे श्रेय तीन दिग्गजांना दिले आहे. रोहित शर्माने बुधवारी झालेल्या पुरस्कार सोहळ्याच ‘तीन दिग्गजांचं विशेष कौतुक केलं, ज्यांना त्याने जूनमध्ये टी-२० विश्वचषक २०२४ जिंकण्यात टीम इंडियाच्या यशामागील कारण म्हटले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा