Vikram Rathour says Rohit Sharma never forgets gameplans : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा संघातील सर्वात विसरभोळा खेळाडू असल्याचे म्हटले जाते. तो अनेक वेळा हॉटेल, विमान आणि इतर ठिकाणी आपले सामान विसरला आहे. इतकंच काय तो लग्नाची अंगठीसुद्धा एकदा विसरला होता, पण ती नंतर सापडली. स्वतः रोहित आणि त्याची पत्नी रितिकाने या सवयीबद्दल मुलाखतींमध्ये अनेकदा सांगितले आहे. आता टीम इंडियाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी नवा खुलासा केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा