IND vs SL Rohit Sharma Statement on Tied Match: भारतीय संघ टी-२० मालिकेनंतर आता श्रीलंकेविरूद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना टाय झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने २३० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघही केवळ २३० धावा करू शकला. भारतीय संघ हा सामना केवळ १ धावाने जिंकू शकला नाही. याच दरम्यान सामना झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा खूपच निराश दिसत होता. सामन्यानंतर टीम इंडियाच्या कर्णधाराने कबूल केले की, श्रीलंकेविरुद्धचा पहिला वनडे सामना जिंकण्यासाठी संघाने १४ चेंडूत एक धाव काढायला हवी होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा