Rohit Sharma Statement on India Defeat: न्यूझीलंडविरूद्ध बेंगळुरूमध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने पुणे कसोटीही गमावली. यासह न्यूझीलंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर २-० ने कब्जा केला. न्यूझीलंडने भारतात मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुणे कसोटी सामन्यात टीम इंडियाला खराब कामगिरीचा फटका बसला, त्यामुळे भारताला ११३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर रोहित शर्मा नाराज दिसला आणि त्याने मोठं वक्तव्यही केलं आहे. रोहितनेही सामन्यानंतर केलेल्या वक्तव्यात पराभवाची अनेक कारणे सांगितली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा