Rohit Sharma Statement on India win Against Australia: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मोठा विजय नोंदवला आहे. भारताच्या संपूर्ण संघाने सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत ४ विकेट्सने विजय मिळवला. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीत यासह पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. भारताचा विजय पाहून टीम इंडियाचा ड्रेसिंग रूम कमालीचा आनंद होता. तर रोहित शर्माच्या चेहऱ्यावरही मोठं हसू उमटलं होतं. भारताच्या विजयानंतर रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला, पाहूया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा