Rohit Sharma statement on India win: विराट कोहलीचं शतक, शुबमन गिल-श्रेयस अय्यरची अर्धशतकी खेळी आणि भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण संघ मोठी धावसंख्या न करता २४१ धावांवरच सर्वबाद झाला. तर भारतीय संघाने प्रत्युत्तरात ४२.३ षटकांत २४४ धावा करत दणदणीत विजय मिळवला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा