Rohit Sharma Statement on India win IND vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील अखेरचा गट टप्प्यातील सामना भारत वि. न्यूझीलंड यांच्याच खेळवला गेला. गट टप्प्यात टीम इंडियाने उत्कृष्ट कामगिरी करत तिन्ही सामने जिंकले आहेत. दुबईत २ मार्चला न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या सामन्यात भारताने उत्कृष्ट कामगिरी करत ४४ धावांनी नेत्रदीपक विजय मिळवला. भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये ८व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करणारे खेळाडू होते. यासह भारताने चांगली धावसंख्या रचली आणि फिरकीपटूंच्या मदतीने संघाला विजय मिळवून दिला. भारताच्या विजयानंतर रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा