Rohit Sharma on Rishabh Pant Shot Selection and Wicket: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. या रोमांचक सामन्यात पॅट कमिन्सच्या संघाने १८४ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी ३४० धावांची गरज होती. भारताने दोन सत्र चांगली फलंदाजी करत सामन्यावर आपली पकड कायम ठेवली. पण तिसऱ्या सत्रात ऋषभ पंत बाद झाल्यानंतर भारताची उर्वरित फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा