India Tour of West Indies: WTC अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू सध्या विश्रांतीवर आहेत. यानंतर, संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करेल आणि त्यानंतर संघाला सलग सामने खेळावे लागतील. वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात १२ जुलैपासून कसोटी सामन्याने होईल, तर शेवटचा सामना १३ ऑगस्टला टी२० फॉरमॅटमध्ये होणार आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाला नवा कर्णधार मिळू शकतो. कर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते. अगदी हार्दिक पांड्याकडेही संघाची जबाबदारी सोपवली जाणार नसल्याच्या बातम्या येत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा