Ranji Trophy Mumbai Cricket Team Announced: मुंबई क्रिकेट संघ २३ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीर विरुद्ध रणजी ट्रॉफी सामना खेळणार आहे. यासाठी आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने सामन्यासाठीचा संघ जाहीर केला आहे. भारतीय राष्ट्रीय संघातून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांनाही संधी मिळाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा