चेन्नई सुपर किंग्जचा मराठमोळा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडवर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीसाठी महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाड महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ४ नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा