Salman Butt comments on Team India’s performance : यंदा भारतीय संघाला आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळायची आहे. त्यासाठी भारतीय संघाने तयारी सुरु केले आहे. म्हणून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना दिली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला चांगली कामगिरी करता आली नाही, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्ट यांनी व्यक्त केले. बट म्हणाला की, भारताकडे एकापेक्षा एक प्रतिभावान खेळाडू आहेत पण तरीही त्यांना विराट, रोहितसारख्या अनुभवी खेळाडूंची गरज आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा