टी२० विश्वचषक २०२२ संपल्यापासून भारतीय संघात मोठे बदल होत आहेत. निवड समिती गेल्या शुक्रवारी काढून टाकण्यात आली असून आता नव्याने निवड समिती निवडायची आहे. याशिवाय टी२० इंटरनॅशनलमध्ये रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला नवा कर्णधार बनवण्याची मागणी होत आहे. हार्दिकला टी२० चा कायमस्वरूपी कर्णधार बनवण्याची मागणी सातत्याने होत आहे, मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्ट याला सहमत नाही. हार्दिकला कर्णधार बनवण्याची मागणी करणाऱ्या अशा लोकांवर त्यांनी निशाणा साधला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा